अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू : डाॅ. सुदर्शन अय्यंगार ; गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरीता प्रायश्चित्य अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवूया असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व…
