पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला ; लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आणि प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त !
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळते की ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रशिक्षण शिबिराचाही समावेश आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानमधील ९…
