बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख
बालसाहित्याला विद्यार्थ्यांचा मिळाला अलोट प्रतिसाद अमळनेर दि. १( प्रतिनिधी ) – बाल साहित्यातील कथा, कविता, कादंबऱ्या, एकांकिका, नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवकांची सदृढ मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न बालसाहित्यातून केला जातो, असे प्रतिपादन बालसाहित्यिक शुभम देशमुख याने आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कलाआनंद बाल मेळाव्याचे आज…
