धर्मशाला कसोटीत रोहित व गिलचे शतकं ; दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २५५ धावांची आघाडी
धर्मशाला | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – धर्मशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने…
