धर्माचे राजकारण हाच अधर्म : प्रा. शरद बाविस्कर ; सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा : उज्वल कुमार चव्हाण
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राजकारण हे सर्वांच्या मानवी व्यवहाराचे क्षेत्र आहे. लोकशाही हा मानवी मूल्यांचा नैतिक अधिकार असून प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे. लोकशाहीच्या नावाखाली राजकारणामध्ये धर्माचा वापर करणे हाच अधर्म असल्याची टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक व लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी केली. तर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाच्या असल्याचे डॉ….
