विद्यापीठाच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार ; नवीन शैक्षणिक धोरणानुसार ६०/४० गुणांची परीक्षा
सोलापूर | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– विद्यापीठाच्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ८० गुणांची…
सोलापूर | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– विद्यापीठाच्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते. मात्रा यामध्ये आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार असुन त्यात आता विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी…
पाचोरा | दि १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील वयोवृद्ध महिलेस गोणपाट मध्ये टाकून अज्ञाताने जीवे मारल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर बाजारपेठेत मज्जिद शेजारी मंजाबाई भोई ( वय ८०) या वृद्धा एकट्याच राहत होत्या. आज सायंकाळी नेहमी प्रमाणे त्या बाहेर दिसल्या नाहीत,…
नंदुरबार | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नवापुर शहर नगरपालिका हद्दितील शाळा बंद असल्या बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षणाधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. सतिष सुरेश चौधरी (वय ५२), जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१ असे लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर,…
पाचोरा | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा शहरात जारगाव चौफुलीवर जळगावकडे जातांना ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात तीन जण जखमी झाले असुन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. अपघातातील ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी शेख इस्माईल अब्दुल नबी मणियार…
पाचोरा | दि. १५ (वास्तव पोस्ट न्यूज ) – राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात सहभागी होऊन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन त्यांना वंदन केले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराज यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानंतर…
ठाणे | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. तत्पुर्वी मोदींच्या सभेला कल्याणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मानापमान नाट्य चांगलेच रंगले आहे. जिल्हाप्रमुखांना व्यासपीठावर स्थान न दिल्याने कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट राजीनामाच दिला आहे. वर्षभरापूर्वी अरविंद मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब…
सालुमरदा थिम्मक्का या कर्नाटकातील एक, ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा अशी महिला आहे, ज्या पर्यावरणासाठी दिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी जगभरात ओळखल्या जातात. सालुमरदा ह्या अनेकांसाठी खरी प्रेरणा आहे आणि त्यांची कथा कार्य खरोखरच शेअर करण्यासारखं आहे. थिम्मक्का यांचा जन्म कर्नाटकातील एका लहानशा खेडेगावात अशा कुटुंबात झाला होता, ज्या कुटुंबात फारशी आर्थिक परिस्थिती नव्हती. आपल्या कुटुंबाला शेतीच्या…
दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय राजधानीच्या आयटीओ परिसरात असलेल्या सीआर बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर आयकर कार्यालयास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण २१ गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे वारे घमासान वाहत असताना व दुसरीकडे भाजप सरकारच्या आयटी, ईडी, सीबीआय़वर देशभऱातील विरोधक आरोप…
वाराणसी | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजे १जून रोजी वाराणसीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १४ मे ही शेवटची तारीख होती. याच मतदारसंघातून नरेंद्र मोदी हे देखील उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८०…
मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरु असतांना भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकांचे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होऊन १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकण्यात…