चोवीस वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र
चांदवड ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे तब्बल चोवीस वर्षांनी दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावी ब च्या वर्गातील मित्र व मैत्रिणी एकत्र आले. निमित्त होते शाळेविषयी व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस आपल्या बालमित्रांना भेटण्यासाठी. तब्बल चोवीस वर्षांनी सर्वजण एकत्र आले व एकमेकांना भेटले. सर्वांना…
