निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांचेकडून नागरिकांना मतदान निमंत्रण पत्र; मतदान टक्केवारी वाढीसाठी उपक्रम
जळगाव | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका निमंत्रण पत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. आज रोजी पर्यंत जळगाव जिल्ह्यातील २ लाख २० हजार घरापर्यंत तर जळगाव शहरात १लाख ३० हजार घरापर्यंत निमंत्रण पोहचवीण्यात आले. या निमंत्रण पत्रकातील संदेशात…
