Home » राजकीय » Page 6

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीना काही घडामोडी घडत असुन राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. आज अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत; शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश?

मुंबई, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहित समोर येत आहे. हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जातंय. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण? अशी चर्चा…

Read More

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आशीष शेलार !आजच्या भेटीतुन चांगलीच फलश्रुती होईल : नेते प्रवीण दरेकर

मुंबई, दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजप नेते आशिष शेलार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आता मनसे देखील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे . शेवटी काय तर, “सबका साथ सबका विकास.” मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी…

Read More

अखेर अशोक चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात हा सोहळा पार पडला. मुंबई, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला .देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये येण्याने भाजप, महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे. सविस्तर वृत्त असे…

Read More

निवडणूक कोणतीही असो माझ्या नावाची चर्चा होतेच ; पंकजा मुंडे

बीड, दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. सध्या महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही, असा प्रश्न निर्माण होत असल्याचंही पंकजा म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून सध्या पंकजा…

Read More

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – “आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे”, असे अशोक चव्हाण यांनी एक्स या सोशल मिडिया अकॉउंटवर पोस्ट करून माहीती दिली . सविस्तर वृत्त असे की आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज ज्येष्ठ नेते…

Read More

बहुमत चाचणीआधी विधानसभा अध्यक्षांचीच खुर्ची धोक्यात ! काय बिहारमध्ये होणार मोठा राजकीय खेळ ?

मुंबई, दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बिहारमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे बिहारधील राजकीय वातावरण तापलं असून आज १२ रोजी एनडीए सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र एनडीएच्या बहुमत चाचणी पूर्वीच विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मांडून मोठ्या घडामोडीला सुरवात झाली. बहुमत सिद्ध होण्यापूर्वी या प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर…

Read More

राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा कडून चिन्ह गेले ; घरटं चोरणाऱ्यांनो उमेद कशी चोरणार …म्हणून ते आमचे साहेब आहेत

मुंबई दि ७ ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा झटका आहे. या निकालानंतर शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली असून शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शरद पवार…

Read More

पुढील महीन्यात राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक ; महाराष्ट्रातही ६ जागांवर होणार मतदान

मुंबई ( प्रतिनिधी ) दि. २९, आज निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा आज दि .२९ सोमवार रोजी जाहीर केल्या. पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला या सर्व ५६ जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ६ जागांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मतदानाच्याच दिवशी निकाल लागणार आहेत. याबाबत ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात…

Read More

पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती ; विरोधकांकडून मात्र टीकेची झोड

मुंबई ( प्रतिनिधी ): दि .२९, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे . राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करुन आढावा घेईल. मुंबईत महाराष्ट्र विधान भवनात आयोजित ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी दोन दिवसीय परिषदेच्या समारोपा प्रसंगी…

Read More

राजकीय भूकंप , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा ; ९ व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ .

मुंबई ( प्रतिनीधी ) दि .२८, नितीश कुमार यांनी त्यांच्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये राजकीय समिकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत. बिहारमध्ये याआधी आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. परंतु या सरकारमधून बाहेर पडून भाजपा सोबत जाण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतल्याने आता बिहारमधील…

Read More

एरंडोल शहरात शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा दहन व जोडे मार आंदोलन

एरंडोल वास्तव पोस्ट -(प्रतिनिधी )दि.११ एरंडोल शहरात कासोदा नाका येथे शहर शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्यात आला. आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी नार्वेकरांचा जोडेमार करून निषेध करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी नार्वेकरांवर चार पक्ष बदलून नार्वेकर हे जनतेला काय न्याय देतील असे सांगितले.सर्व संपूर्ण निकाल हा…

Read More

एरंडोल शहरात शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा दहन व जोडे मार आंदोलन

एरंडोल वास्तव पोस्ट -(प्रतिनिधी )दि.११ एरंडोल शहरात कासोदा नाका येथे शहर शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्यात आला. आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी नार्वेकरांचा जोडेमार करून निषेध करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी नार्वेकरांवर चार पक्ष बदलून नार्वेकर हे जनतेला काय न्याय देतील असे सांगितले.सर्व संपूर्ण निकाल हा…

Read More
error: Content is protected !!