Headlines

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य ; मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्त वाहीनी’शी बोलताना सांगितले की, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. महायुती सरकार मुख्यमंत्री ठरवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?…

Read More

विधानसभा निवडणूक २०२४ : मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

मुंबई (वास्तव पोस्ट ) : राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी…

Read More

दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’ ठरणार वरदान

विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये “सक्षम ECI” ॲप डाऊनलोड करून लाभ घेता येणार आहे. दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेल्या सक्षम ॲपवर विविध…

Read More

ग्रामीण आणि शहरी भागात मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील मतदान शहरी भागापेक्षा अधिक दिसून येते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. प्रत्येक मतदाराचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपूर येथून नोकरीनिमित्त बाहेर स्थलांतरीत झालेले मतदार मोठ्या…

Read More

अखेर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली ; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी नाना पत्रद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गेल्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप…

Read More

विधानसभा निवडणूक : २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात ४ हजार १४० उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक…

Read More

बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी ! एका सुशिक्षीत तरुणीस अटक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची आचारसंहिता सुरु असून, प्रत्येक लहान मोठा पक्ष प्रचाराकामी व्यस्त आहे. राज्य परराज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या सभा यावेळी महाराष्ट्रात ठीक ठिकाणी होणार आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार असून सभा घेणार आहेत. अशातच…

Read More

विधानसभा २०२४ : २८७ मतदारसंघात छाननीनंतर ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.२९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि.३० ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९७६ उमेदवारांपैकी ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले…

Read More

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा हात नसावा ; पोलिसांकडून नवीन माहिती !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर येताना दिसत आहे. सदर खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात नसल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकर ऊर्फ शुब्बू याने लॉरेन्स बिश्नोई या नावाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच बाबा सिद्दीकी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले….

Read More

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने थांबवला ! निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता सुरु असून याचा फटका महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बसला आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तूर्त थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे १० लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून सध्यातरी वंचित राहणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी…

Read More

नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपवर बैठक होणार नाही : ठाकरे गटाची भूमिका !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा वाद झाला असल्याची बातमी समोर येत आहे. विदर्भातील जागांच्या वाटपावरून हा वाद निर्माण झाला. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद इतका तीव्र झाला की, ठाकरे गटाने नाना पटोले असतील तर बैठक होणार नाही, अशी भूमिका घेतली. या वादावर…

Read More

सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी ; यावेळेस मागितली ५ कोटींची खंडणी !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोईची गँग सलमान खानच्या मागे हाथ धुऊन लागली आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरला अटक केली आहे. सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने २५ लाख रुपयांची सुपारी कशी घेतली हे या शूटरने…

Read More

रवी राणांना मोठा धक्का ; विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : अपक्ष आमदार रवी राणा यांना अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. तसेच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झालेली दिसून येत आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश…

Read More

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात विधानसभेसाठी दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हेदेखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर १८५ मलबार हिल मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी…

Read More

विधानसभा निवडणूक २०२४ : बिगुल वाजले ; राज्यात आचारसंहिता लागू !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी…

Read More
Top
error: Content is protected !!