RTE प्रवेश : उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरही पोर्टलवर ‘१ किमी’ची अट कायम; पालकांमध्ये अस्वस्थता
जळगाव | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला मोठा दणका दिला असला, तरी तांत्रिक पातळीवर मात्र पालकांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही. न्यायालयाने १ किलोमीटरची अट बेकायदेशीर ठरवून रद्द केली असली, तरी आरटीई पोर्टल अद्याप अपडेट न झाल्याने प्रवेश अर्जांमध्ये अडथळे…
