‘भारत मुक्ती मोर्चा’ आणि ‘बहुजन क्रांती मोर्चा’ कडून जिल्हाधिकारी जळगाव यांना ईव्हीएम विरोधात निवेदन सादर
जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या संलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना “ईव्हीएम विरोधात” निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक निवडणुकीत मतदार हा मतपत्रिकेनेच मताधिकार बजावेल हा कायदा भारतीय संसदेने लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५९ नियम…
