रक्तदान ही काळाची गरज : वैशालीताई सुर्यवंशी;युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला भेट
पाचोरा (वास्तव पोस्ट न्यूज ) : रक्तदान ही काळाची गरज असून सर्वांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलत होत्या. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या वतीने शहरातील शिव मंदिर, दसरा मैदान…
