कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद; अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार
कोल्हापूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कोल्हापूर-बालिंगे-कळे-साळवण ते गगनबावडा या मार्गावरील जुन्या दगडी कमानी पुलाच्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बालिंगा पुलावरून वाहतूक आजपासून थांबवण्यात आली आहे. चार चाकी आणि लहान वाहनांना वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पावसाची परिस्थिती लक्षात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे….
