जीवाचे रान करणारा माणूस हरवला : अशोक जैन

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं…

Read More

ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दि. २८ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, ही घटना केवळ अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता वर्तवली असून राजकीय नेत्यांनी…

Read More

प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेचा आदर्श : जिल्हाधिकारी वाहनचालक सचिन मोहिते

शासन यंत्रणेच्या यशस्वी कार्यामागे केवळ निर्णय घेणारे अधिकारीच नव्हे, तर त्या निर्णयांची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी अहोरात्र योगदान देणारे कर्मचारीही तितकेच महत्त्वाचे असतात. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वाहनचालक सचिन मोहिते हे अशाच निःस्वार्थ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवकांचे उत्तम उदाहरण आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनचालक म्हणून जबाबदारी पार पाडताना वेळेचे काटेकोर पालन, वाहनाची स्वच्छता व सुरक्षितता, प्रवासादरम्यान संयमित…

Read More

धक्कादायक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजता मुंबईहून उड्डाण करणारे हे छोटे विमान ४५ मिनिटांनी लँडिंगच्या प्रयत्नात बारामती…

Read More

पिडीत, शोषित, वंचित महिलांच्या न्यायासाठी उभी राहिलेली अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल — भारती कुमावत

भारती ज्ञानेश्वर कुमावत (विधी तज्ञ कौन्सिलरतथा जेष्ठ समाजसेविका ) समाजाच्या तळागाळात आजही अनेक पिडीत, शोषित व वंचित महिला आपल्या वेदना मनातच दडवून जगत आहेत. अन्याय सहन करताना त्यांचा आवाज दडपला जातो, हक्क हिरावले जातात आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार केवळ कागदापुरते उरतात. अशा अंधारलेल्या आयुष्यात न्यायाची, हक्कांची आणि अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे नाव म्हणजे —…

Read More

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग : मंत्री नारायन सिंह कुशवाह

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, एकमेकांना सहकार्य करणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून झाली. स्काऊट गाईड प्रार्थना, सर्व धर्म समभाव…

Read More

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार…

Read More

“विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विश्वासू रखवालदार”

जळगाव कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा विभाग संचालक योगेश पाटील विद्यार्थ्यांचे आयुष्य एका निकालावर वळण घेत असते. त्या निकालामागे असते अनेकांचे श्रम, पण त्या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असतो — परीक्षा विभाग. आणि त्या विभागाचे नेतृत्व जर प्रामाणिक, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती असेल, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आपोआप विश्वासात बदलते. जळगाव येथील कवयित्री…

Read More

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नववर्षाच्या पूर्वसंधेला राज्यातील नागरिकांना संदेश

मुबंई ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्षाच्या पूर्वसंधेला नागरिकांना समाजमाध्यमातून संदेश दिला आहे. ते आपल्या एक्स ( पूर्वीचे ट्विटर ) या हॅण्डलवर म्हणतात की… तमाम बंधू – भगिनींनो, गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२५ हे वर्ष आता सरत आलंय, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवणारे…

Read More

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन वेळेत व पारदर्शक पद्धतीने होणार : सचिव तुकाराम मुंढे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय,…

Read More

राज्यात १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक…

Read More

मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण व आनंद मेळावा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा पारितोषिक वितरण व स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष कमल कुमार पारख, सदस्य सुभाष पाटील,…

Read More

“जळगाव ओपन-२०२५” राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात ; राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग

उद्घाटनाप्रसंगी डावीकडून विनित जोशी, ब्रिजेश गौर, रफिक शेख, प्रिती अग्रवाल, सचिन गाडगीळ, किशोर जाखेटे, रविंद्र धर्माधिकारी, किशोर सिंह, निकिता वाधवानी, दिपीका ठाकूर, चेतना शहा आदी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंट चे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संघाच्या…

Read More

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, भारतीय लेकींनी कोरले क्रिकेट विश्वचषकावर नाव

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत व अभिनंदन करून संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने एकही सामना न हरता अपराजित राहून अंतिम सामना फक्त १२…

Read More
error: Content is protected !!