रशियातील भारतीयांच्या मृत्यूनंतर मुंबईसह इतर शहरांतील एजंट रडारवर, सीबीआयची छापेमारी
नवी दिल्ली | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रशिया-युक्रेनमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हैदरबाद, केरळसह गुजराथ येथील तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे या युद्धात मनुष्यबळ पुरवण्याकरीता मानवी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. लोकांना विशेषतः तरुणांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली मानवी तस्करी करणारे एजंट सीबीआयच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयकडून विविध…
