‘कोल्हापुर प्रेस क्लब’च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीतेबद्दल पत्रकारांचा सन्मान

कोल्हापुर, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बांधवांना सन्मानित केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रेस…

Read More

बकासुराचा वाडा- एक प्राचीन गूढ !!

बकासुर हा एक कोकणी होता नव्हे तर तो वैभववाडीकर होता बकासुर हा एक कोकणी होता नव्हे तर तो वैभववाडीकर होता असं तुम्हाला सांगितले तर खर वाटेल काय?बकासुर आणि भीमाच्या युद्धाची कथा आपण महाभारतात ऐकली आहे. हा कथेतला बकासुर खरंच होता का? त्याचे खरोखरच भीमाशी युद्ध झाले होते का? तसे झाले असेल तर ते ठिकाण कोणते?…

Read More

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

जळगाव दि. १६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन…

Read More

हनुमान गढी ते राम मंदिर दरम्यान सुग्रीव पथ बांधणार ; भाविकांना राम मंदिर पर्यंत जाणे होणार सुलभ

अयोद्धया, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर शहरातील लोकांची ये-जा वाढली आहे. मंदिरात प्रभू रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असून ही बाब लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ नावाचा नवीन रस्ता तयार करण्याची घोषणा…

Read More

मॅच फिक्सिंगमुळे रिझवानची कारकीर्द संपुष्टात ;ICC ने घातली १७ वर्षांची बंदी

नवी दिल्ली, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला आहे. अबू धाबी T10 लीगमधून ही बाब समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली इंग्लंडच्या क्लबचा खेळाडू रिझवान जावेद क्रिकेटपटूवर कठोर कारवाई केली. आयसीसीने रिझवानवर १७ वर्षांची बंदी घातली आहे. ही…

Read More

अवैध बनावट मद्य कारखान्या विरोधात धडक कारवाई; ४६ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव ,दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकुन बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना ०१ आरोपीला अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर ४६ लाख ३७ हजार पाचशे एवढ्या किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी…

Read More

गोळीबार प्रकरण : महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळणार नाही !! पोलीस मात्र अलर्ट मोडवर

कल्याण, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. सत्ताधारी गटाच्या आमदाराने पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान महेश गायकवाड…

Read More

मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द

मुंबई, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘वर्षा’ निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपुर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय…

Read More

जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य ; ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त आयोजन

जळगाव, दि.१६ ( वास्तव पोस्ट जळगाव )– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन १८,१९ व २० फेब्रुवारी या सलग तीन दिवसात पोलीस कवायत मैदानात होणार आहे. दर दिवशी आठ ते दहा हजार प्रेक्षक बसु शकतील अशी आसन व्यवस्था…

Read More

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ ; मंत्री गिरीश महाजन यांना ‘पॉवर पॉलिटिक्स’ म्हणून विशेष पुरस्कार

मुंबई, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबईतील ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये…

Read More

भुसावळ शहराला ४४२ सीसीटीव्ही नजरेतून देखरेख ; जिल्हा नियोजनकडून निधीस मंजूरी

भुसावळ, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- जिल्हा नियोजन मधून भुसावळ शहरातील सीसीटीव्हीसाठी चार कोटीचा निधी मंजूर झाला आहे . भुसावळ शहराला ४४२ सीसीटीव्ही नजरेतून देखरेख , तसेच वाहनांचे क्रमांकही स्कॅन होणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून आणि आ.संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस…

Read More

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

जळगाव, दि.१५( वास्तव पोस्ट न्यूज ) – संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि.१४ फेब्रुवारीला संपन्न झाले, या उद्घाटन सोहळ्यास जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन हे सौ. ज्योती जैन यांच्यासह उभयता उपस्थित होते .भारतातून या…

Read More

तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून गौरविण्यात येणार; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– कृषि विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार असुन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आजच्या बैठकीत निर्णय घेतला. सविस्तर वृत्त असे की आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका…

Read More

सुप्रीम निर्णयामुळे राजकीय पक्षांना जोरदार झटका ; इलेक्टोरल बॉंड घटनाबाह्य !!

नवी दिल्ली, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे संकल्पना ही घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिल्याने अनेक छोट्या मोठ्या राजकीय पक्षांचे धाबे दणानले आहे . हा निर्णय म्हणजे लोकशाही व लोकशाहीच्या पार्दर्शिकतेला मजबूत करणारा असा निर्णय असल्याचे बोलले जात आहे . सविस्तर वृत्त असे की भाजपा सरकारने २०१७ साली निवडणूक रोख्यांची (…

Read More

प्रदुषण एक भस्मासुर : भाग -२

आजच्या लेखात आपण प्रदुषण म्हणजे नेमके काय हे बघणार आहोत. आपण आधी ‘प्लास्टीक’ या विषयावर बोलणार आहोत. आज दिवसेंदिवस प्लास्टीकचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. प्लास्टीक नष्ट होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. प्लास्टीक सहजपणे नष्ट होत नाही, तरी त्याचा सर्रासपणे चाललेला वापर आपण कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. कारण प्लास्टीक हे मानवी शरीरासाठी व मुक्या प्राण्यांसाठी अतिशय…

Read More
error: Content is protected !!