कृषी उत्पादनाला मिळणार डिजिटल ई-कॉमर्सचा मंच ; कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचं अनावरण

मुंबई | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात उत्पादित होणारे कृषी उत्पादने आणि शेतमालासाठी आता ऑनलाईन ई-कॉमर्सचा मंच मिळाला असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे…

Read More

मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

मुंबई | दि. ०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकाराने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी मराठा आरक्षणानुसार भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. “मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक…

Read More

रशियातील भारतीयांच्या मृत्यूनंतर मुंबईसह इतर शहरांतील एजंट रडारवर, सीबीआयची छापेमारी

नवी दिल्ली | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रशिया-युक्रेनमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हैदरबाद, केरळसह गुजराथ येथील तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे या युद्धात मनुष्यबळ पुरवण्याकरीता मानवी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. लोकांना विशेषतः तरुणांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली मानवी तस्करी करणारे एजंट सीबीआयच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयकडून विविध…

Read More

जळगाव जिल्ह्याचे सौर ऊर्जा निर्मितीच्या दिशेने आश्वासक पाऊल

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आपल्या राज्यात काही महिन्यापूर्वी सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यात ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक आणि २५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच त्यावेळी घोषित केले होते की, ‘पुढच्यावर्षी ४०…

Read More

जळगांव येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न; परिषदेंतर्गत बाराशे कोटींचे सामंजस्य करार

जळगाव | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मॅग्नेटिक महाराष्ट्र २०२४ साठीची पूर्व तयारी म्हणून पहिल्या जाणा-या जिल्हास्तरीय परिषदेंतर्गत लघु उद्योगा पासुन ते मोठ्या उद्योगापर्यंत परिषदेमध्ये एकुण २६ प्रस्तावीत उद्योगातुन रु. १२०० कोटी एवढ्या गुंतवणूकिचा सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणूकीतुन जळगांव जिल्हयात भविष्यात ३६२३ इतकी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. खासदार उन्मेष…

Read More

ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते चाळीसगावच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन

जळगाव | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. चाळीसगांव येथील नूतन उपविभागीय उपप्रादेशिक कार्यालयाच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण,…

Read More

धर्मशाला कसोटीत भारताचे वर्चस्व; कुलदीप ५,अश्विनचे ४ बळी : जैस्वाल, रोहितचे अर्धशतकं

धर्मशाला | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज ०७ मार्च पासून धर्मशाळा येथे सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या गड्यासाठी ६४…

Read More

नागपूर येथीलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

नागपुर | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर शहरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं झाल्याने शहरात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे, यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिति पसरली आहे. या केंद्रातील मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि त्यानंतर भोपाळ येथे पाठवणयात आले होते. या दोन्ही ठिकाणचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला…

Read More

भुसावळहुन धावणाऱ्या या मेमू गाड्या आजपासून आठवडाभर रद्द ; नेमकं कारण काय ?

जळगाव | दि.७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर यार्डातील कामामुळे ब्लॉक घेण्यात येत असून आज गुरूवार ७ ते १४ मार्च पर्यंत तब्बल आठवडाभर भुसावळ- देवळाली व भुसावळ-इगतपुरी या दोन मेमू गाड्यांसह नाशिक…

Read More

प्रतिक्षा संपली; Fly 91 एअरलाइनला जळगाव-पुणे, जळगाव-गोवा आणि जळगाव-हैदराबाद मार्ग मोकळा

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावला पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, Fly 91 एअरलाइनला DGCA कडून त्याचे एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) मिळाले. यामुळे आता फ्लाय 91 एअरलाइन लवकरच उड्डाण सुरू करू शकणार आहे. Fly91 च्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच…

Read More

मुंबईला पहिली पॉड टॅक्सी सेवा मिळणार ; ₹ 1,016.38 कोटीच्या प्रकल्पाला दिली मान्यता

मुंबई | दि. ०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि गजबजलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण हालचालीमध्ये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे, त्याला पॉड टॅक्सी म्हणून ओळखले जाते. प्रस्तावित प्रणाली, अंदाजे रु. १०१६.३८ कोटी, वांद्रे-कुर्ला रेल्वे मार्गावर ८.८० किलोमीटरचे…

Read More

जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणांतील चौकशी पूर्ण करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करणे, शिधापत्रिका धारकांना मार्च महिन्याचे अन्नधान्याचे वितरण तातडीने…

Read More

जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंना मिळाले ४ हजार ९६ स्मार्टफोन

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्हा परिषदेने निधी खर्चात राज्यात मोठी आघाडी घेतली असून जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याने शासन दरबारी देखील जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात दि.६ मार्च रोजी आयोजित…

Read More

पाळधी व रामानंद येथे नविन पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन

जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणाला प्राथमिकता ; जिल्हा नियोजन मधून 28 कोटी निधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पोलीस कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठीच नविन पोलीस स्टेशनचे बाधकाम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पोलीस…

Read More

राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत आयआयटी-मुंबईसोबत सामंजस्य करार

मुंबई | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन व भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT) यांच्या दरम्यान राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत सामंजस्य करा करण्यत आला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याकरता मिशन ड्रोन राबवण्यात…

Read More
error: Content is protected !!