जैन हिल्स येथे ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ
आगम पोथीचे विमोचन करताना दलुभाऊ जैन, अशोक भाऊ जैन, अजय ललवाणी आणि अभंग अजित जैन व्यासपीठावर आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. ‘आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन शक्य ’: आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे विचार जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगम वाचनामुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे…
