Home » Archives for दिपक जाधव

दिपक जाधव

एकच ध्यास : माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी – नायब तहसीलदार संजय तायडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘लोकांचे तत्परतेने केलेले काम व त्यांचे समाधान हीच चांगल्या प्रशासनाची खरी सेवा’ या ब्रिद वाक्याचा अर्थ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसतो तो रावेर तालुक्यातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या कामगिरीत. तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत “माझ्या हातून गोरगरीब जनतेची सेवा व्हावी” हा एकच ध्यास मनाशी बाळगून…

Read More

अनुभूती स्कूलमध्ये ६ रोजी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार…

Read More

म्हसावद येथे भव्य अमरनाथ गुहा दर्शन ; १२ ज्योतिर्लिंग दर्शन व गीता प्रदर्शनी

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम…

Read More

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी सुमित पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे पद्मालय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तर महाराष्ट्र, जिल्हा व तालुकास्तरावरील नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत जळगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी वावडदा (ता. जळगाव) येथील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, गौरी उद्योग समूहाचे चेअरमन तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य…

Read More

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष : अशोक जैन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याची जाणीव ठेवत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारत विस्तार AI एग्री टूलची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक…

Read More

मनोज वाघ – दिलदार मनाचा माणूस, समाजघडणीचा दीपस्तंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनोज वाघ हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक हसतमुख, सकारात्मक आणि सतत कार्यरत असलेला व्यक्तिमत्त्वाचा झरा. क्रीडा क्षेत्रात सक्रिय असतानाच विधी तज्ञ म्हणून त्यांनी समाजाच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू केवळ यश किंवा प्रसिद्धी नसून माणूस घडवणे हा आहे. क्रीडा क्षेत्रात…

Read More

शांत संयमाचा विजय — प्रविण निकम यांची संघर्षगाथा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शांत, संयमी, कायम हसतमुख आणि पहिल्याच भेटीत मन जिंकणारा चेहरा प्रविण निकम. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली आहे गरिबीची जळजळीत झळ, कष्टांची राख, आणि स्वप्नांवर अढळ विश्वास असलेली संघर्षगाथा. गरिबी म्हणजे केवळ पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाची परीक्षा असते. प्रविणने ती परीक्षा कधीच चुकवली नाही.ज्या दिवसांत इतर जण…

Read More

जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी, तक्रारी (समस्या) घेऊन त्यांच्या दरबारी जात होते व जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित…

Read More

जीवाचे रान करणारा माणूस हरवला : अशोक जैन

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं…

Read More

प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेचा आदर्श : जिल्हाधिकारी वाहनचालक सचिन मोहिते

शासन यंत्रणेच्या यशस्वी कार्यामागे केवळ निर्णय घेणारे अधिकारीच नव्हे, तर त्या निर्णयांची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी अहोरात्र योगदान देणारे कर्मचारीही तितकेच महत्त्वाचे असतात. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वाहनचालक सचिन मोहिते हे अशाच निःस्वार्थ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवकांचे उत्तम उदाहरण आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनचालक म्हणून जबाबदारी पार पाडताना वेळेचे काटेकोर पालन, वाहनाची स्वच्छता व सुरक्षितता, प्रवासादरम्यान संयमित…

Read More

पिडीत, शोषित, वंचित महिलांच्या न्यायासाठी उभी राहिलेली अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल — भारती कुमावत

भारती ज्ञानेश्वर कुमावत (विधी तज्ञ कौन्सिलरतथा जेष्ठ समाजसेविका ) समाजाच्या तळागाळात आजही अनेक पिडीत, शोषित व वंचित महिला आपल्या वेदना मनातच दडवून जगत आहेत. अन्याय सहन करताना त्यांचा आवाज दडपला जातो, हक्क हिरावले जातात आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार केवळ कागदापुरते उरतात. अशा अंधारलेल्या आयुष्यात न्यायाची, हक्कांची आणि अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे नाव म्हणजे —…

Read More

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार…

Read More

“विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विश्वासू रखवालदार”

जळगाव कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा विभाग संचालक योगेश पाटील विद्यार्थ्यांचे आयुष्य एका निकालावर वळण घेत असते. त्या निकालामागे असते अनेकांचे श्रम, पण त्या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असतो — परीक्षा विभाग. आणि त्या विभागाचे नेतृत्व जर प्रामाणिक, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती असेल, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आपोआप विश्वासात बदलते. जळगाव येथील कवयित्री…

Read More

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची असणार उपस्थिती जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) चे आयोजन केले आहे. जैन हिल्स…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

यशाचा मंत्र… शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची : मिनल करनवाल जळगाव (वास्तव पोस्ट ) : यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता, मात्र प्रयत्न करीत राहिल्याने…

Read More
error: Content is protected !!