अतिवृष्टी झालेल्या गावांना तात्काळ मदत मिळावी ; शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने मागणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील सर्व मंडळात दि. १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके आणि घरांची पडझड होऊन झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना एका निवेदनाद्वारे…
