३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे चारही खेळाडू दोन पटांवर निर्णायक स्थितीत
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी रंगत आणली. खेळाडूंनी बुद्धिबळातील आपले कौशल्य दाखवत खेळ पुढे नेला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राचे उद्घाटन प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. कल्याणी नागूलकर यांनी केले. यावेळी बुद्धिबळात मानसिक आरोग्यासोबत शारीरिक आरोग्यचे महत्व त्यांनी खेळाडूंना सांगितले….
