Home » Archives for जून 2025

जळगाव जिल्ह्यात ३०० ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील ग्रामपंचायती सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध व्हाव्यात, तसेच गावांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित व्हावा, या उद्दिष्टाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (IAS) यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या ३०० ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, दि. ३० जून रोजी भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली….

Read More

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगांव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विविध स्थावर मालमत्तांचा शोध घेण्यासाठी व मालमत्तेची अचूक नोंद करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक विशेष “मालमत्ता शोध मोहीम” सुरु केली आहे. या उपक्रमाची संकल्पना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मांडली होती. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद मालकीच्या जमिनी, इमारती,…

Read More

‘जळगाव कॅरम लिग २०२५’ स्पर्धेत मकरा चॅलेंजर्स विजयी

कॅरम लिग स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघासोबत अरविंद देशपांडे, मंजूर खान, मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) :  जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. प्रायोजीत  ‘जळगाव कॅरम लिग २०२५’ ही स्पर्धा २८ ते २९ जून दरम्यानम कांताई सभागृह येथे उत्साहात पार पडली. स्पर्धा आयोजनाचे हे प्रथम वर्ष होते….

Read More

‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ राज्यस्तरीय प्रतियोगितेचे पारितोषिक वितरण संपन्न

राज्यातून प्रथम पारितोषिक प्राप्त गोविंदराव निकम माध्यमिक व उच्चशिक्षण विदयालयातील पदाधिकारी यांना सन्मानित करताना विनोद बोधनकर, अनिल बोरनारे, अशोक जैन, अंबिका जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मूळ संकल्पना महाराष्ट्रातून मांडली, पुढे अहिंसेतून महात्मा गांधीजींनी मानवतेच्या कल्याणासाठी स्वराज्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे भविष्यातील…

Read More

पोलिस संरक्षणात नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचा प्रशासनाने घेतला ताबा !

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १० वी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या समस्येत सापडले होते. संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सातत्याने अडथळा निर्माण करून दाखले देण्यास टाळाटाळ करत होते. या गंभीर परिस्थितीची माहिती सामाजिक संघटनेमार्फत जिल्हा…

Read More

एम.बी.ए. च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲड रिसर्च जळगांव तर्फे एमबीए च्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी व स्कॅनिंग तसेच जमा करणे अशा सुविधांची पूर्तता विद्यार्थ्यांसाठी निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी ९ ते ५ च्या दरम्यान इन्स्टिट्यूटला भेट द्यावी. मुळ कागदपत्रांसह नोंदणी…

Read More

जळगाव कॅरम लिग २०२५ ची सुरवात ; जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग २०२५ ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. स्पर्धेचे उद्घाटन कॅरम खेळून झाले. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे मीडीया…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात व त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी तसेच निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जात आहे. आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांचे विविध खेळ घेण्यात…

Read More

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सह-संस्थापक विनोद बोधनकर, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे…

Read More

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम…

Read More

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे मॉक पार्लियामेंट वादविवाद स्पर्धेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र आयोजित “मॉक पार्लियामेंट” या विषयावरील वादविवाद स्पर्धेत यश मिळविले ही स्पर्धा आपत्कालीन स्थितीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि २३ जून २०२५ रोजी दापोरीकर हॉल जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये के सी ई इंजिनिअरिंग…

Read More

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते : डॉ. मधुली कुलकर्णी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून आलेली माहितीवर आपली कृती हेच अंतिम ध्येयाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल आहे. यासाठी बाहेरील नकारात्मक बाबींचा विचार मेंदू न येऊ देता त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे मनोगत प्रसिद्ध…

Read More

मू.जे. महाविद्यालयामध्ये ‘कवी कालिदास’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “अपूर्व ज्ञान कौशल्य आणि प्रतिभेच्या बळावर महान कवी कालिदास यांनी कालातीत साहित्य निर्मिती केली. त्यांनी रचलेल्या साहित्य कृतींमुळे  निसर्ग, मानव आणि साहित्य सौंदर्याचा विस्तार लक्षात आला. कल्पनेची उंची, शब्दांचा योग्य जागी वापर आणि लालित्याचा समावेश  हा कालिदासाच्या साहित्याचा गाभा राहिला आहे. त्यांनी आपल्या पूर्व परंपरांचा, पूर्व साहित्याचा गाढा अभ्यास…

Read More

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे तक्रार निवारण दिन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत सोमवार, दि. २३ जून रोजी यावल पंचायत समिती येथे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात नागरिकांकडून जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त विभागांशी संबंधित…

Read More

मू.जे. महाविद्यालयात कालिदास जयंती निमित्त चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग, साहित्य भारती, जळगाव व  वैश्विक संस्कृत मंच नाशिक क्षेत्र यांच्या वतीने कालिदास जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीचे आयोजन तसेच कालिदासाच्या साहित्यवर विशेष व्याख्यानाचे आयोजन मू.जे.च्या नवीन कान्फ्रेस हॉल या ठिकाणी दि.२४ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात आले आहे. वैश्विक संस्कृत मंचाचे राष्ट्रीय…

Read More
error: Content is protected !!