पुस्तकांशी मैत्री करा : नाट्यकलावंत हर्षल पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाचन ही माणूस समृद्ध करणारी अतिशय महत्वाची बाब आहे. आपले व्यक्तित्व विकसित होण्यासाठी ललित आणि वैचारिक अशा दोन्ही पद्धतीच्या चांगल्या पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. असे मत नाट्यकलावंत हर्षल पाटील यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा (स्वायत्त), महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित ‘काय वाचावं? का वाचावं? या…
