शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील
चिंचपुरा ( वास्तव पोस्ट ) : “कापूस उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा समावेश करणे काळाची गरज असून शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंचपुरा येथील कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत शेती दिन कार्यक्रमावेळी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ….
