महात्मा गांधी तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा : पद्मश्री इंद्रा उदयन ; आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता : अशोक जैन
जय हिंद ग्लोबल परिषदेचे दीपप्रज्ज्वल करुन उद्घाटन करताना डावीकडून पद्मश्री इंद्रा उदयन, अशोक जैन, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. नामदेव गुंजाळ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल, प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष…
