महामार्गावरील चौकातील वाहतुक समस्यांविषयी राष्ट्रीय महामार्ग, मनपा आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकारी यांचे पत्र
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २६ जुलै रोजी विशेष बैठक घेतली. त्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग, वाहतुक नियमन संदर्भात जळगाव जिल्हा…
