पहिल्या टी-20 त भारताचा श्रीलंकेवर ४३ धावांनी विजय ; सूर्या आणि रियान चमकले
श्रीलंका ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. टी-20 चा नवीन कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पहिला सामना ४३ धावांनी जिंकला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे…
