अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर मुंबई ठाण्यासह काही जिल्ह्यातील शाळांना उद्या सूटी जाहीर
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असुन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्या नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने सर्वांचीच त्रेधा उडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे. दरम्यान मुसळधार…
