मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन; मुक्ताईनगर पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी देणार
शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनाचा “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत…
