धर्मशाला कसोटीत भारताचे वर्चस्व; कुलदीप ५,अश्विनचे ४ बळी : जैस्वाल, रोहितचे अर्धशतकं
धर्मशाला | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज ०७ मार्च पासून धर्मशाळा येथे सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या गड्यासाठी ६४…
