जिल्हाधिकारी यांच्याकडून कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करण्याच्या सूचना
जळगाव, दि .१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या विषयी ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केळी पीक विम्या बाबत…
