आजची तरुण पीढी, पटल तर घ्या
जळगाव | दि.१( वास्तव पोस्ट न्यूज ) – हा चोर तो भामटा,हा घरभेदी तो घरफोड्या,ह्याने त्याच्याशी गद्दारी केली त्याने याच्याशी…ही देशाचे भवितव्य घडवणारी लोकसभेची निवडणूक आहे की संगीत मानापमान?देशातील कोट्यवधी तरुण बिना लग्नाचे मरतील…शेतकरी तर मरतच आहेत.ह्यांना वाचवण्यासाठी काही नियोजन असेल तर त्यावर बोला.आजच्या तरुण पीढीची अवस्था बघा ते वाटेंल तो निर्णय घेता आहेत कारण…
