मुलगा अनंत मध्ये मला माझे वडील दिसतात : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी

जामनगर | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी सध्या त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये विविध कार्यक्रम सोहळे सुरू आहेत. अनंत या वर्षी जुलै महिन्यात राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करणार आहे. याआधी दोघांचे ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू आहे. दरम्यान…

Read More

आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, ‘आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही’ ; मुख्यमंत्री नीतीश कुमार

नवी दिल्ली | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि बंगालचा दौरा आटोपुन आज बिहारमध्ये पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १:५० च्या सुमारास गया विमानतळावर पोहोचले, तिथे बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ०१:५५ च्या सुमारास गया येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादला रवाना…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भेट

नवी दिल्ली | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, बिल गेट्स यांनी पंतप्रधानांसोबत आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, महिलांसंबंधित विकासाचे मुद्दे, कृषी क्षेत्रातील विकास, आरोग्य आणि भारतासंबंधित काही मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान बिल गेट्स यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे….

Read More

20 कोटी नवीन मतदारांसाठी, ‘ माझे पहिले मत देशासाठी ‘ मोहीम झाली सुरु

नवी दिल्ली | दि.०१ (वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) पुढील महिन्यात अधिसूचना जारी करू शकतो. निवडणुकीच्या तयारीसोबतच यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाने तरुणांमध्ये आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले…

Read More

अभिनेत्री जयाप्रदा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा धक्का ; अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली

नवी दिल्ली | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आणि भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारी…

Read More

तीन राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर ; कर्नाटकात तीनही जागा कॉंग्रेसला

नवी दिल्ली | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात १० , हिमाचल प्रदेशात ०१ आणि कर्नाटक मध्ये ०४ जागांवर मतदान झाले. उत्तर प्रदेशमध्ये सपाला मोठा फटका बसला आहे. येथे सपाच्या ७ आमदारांनी भाजपला मतदान केले. दरम्यान १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण ५६ जागा रिक्त आहेत. यापैकी १२ राज्यांतील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार…

Read More

अभिनेत्री जयाप्रदा फरार घोषित !अटकेचे आदेश जारी ; नेमके काय आहे प्रकरण ?

रामपूर | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -उत्तर प्रदेशातील रामपूर येथील खासदार-आमदार दंडाधिकारी ट्रायल कोर्टाने मंगळवारी माजी खासदार जयाप्रदा यांना न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना फरार घोषित केले. तसेच अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. सीओ यांच्या नेतृत्वाखालील पथकावर अटकेची जबाबदारी देण्यात आली आहे. या पथकाला माजी खासदाराला अटक करून ६ मार्च रोजी न्यायालयात हजर…

Read More

लोकसभा २०२४: मार्च नंतर घोषणा ; आर्टिफिशियल इंटेलिजेन्स उमेदवारांवर ठेवणार नजर

नवी दिल्ली, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखेच्या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा १३ मार्च नंतर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची तारीख जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगा जम्मू- काश्मीरचा दौरा करण्याची शक्यता आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील संवेदनशील बूथची यादी निवडणूक आयोगाने मागवली आहे. तसेच…

Read More

सर्वोच्च न्यायालयाचा पत्रकारांच्या बाबतीत पोलिस प्रशासन व प्रशासकीय अधिकारींना सज्जड इशारा

नवी दिल्ली, दि.२२( वास्तव पोस्ट न्यूज ) – सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले की, घटनेच्या कलम १९ आणि २२ नुसार पोलीस कोणत्याही पत्रकाराची सूत्रे विचारू शकत नाहीत आणि जोपर्यंत तपास आणि ठोस पुराव्याशिवाय पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे आणि साक्ष तपासली जात…

Read More

मोठी बातमी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

नवी दिल्ली, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) छापा टाकल्याची बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या कार्यकाळात किश्तवाडमधील जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित फायली निकाली काढण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप मलिक यांनी केला होता. सत्यपाल…

Read More

सुप्रीम कोर्टाचे आदेश ; कुलदीप कुमार होणार चंदिगढचे महापौर, डाव पालटला !

नवी दिल्ली, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -चंदिगढ महापौर निवडणुकीत आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार यांना सुप्रीम कोर्टानं विजयी घोषित केल आहे. आम आदमी पार्टी आणि कांग्रेसच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय सुनावला . अनिल मसीह यांनी आपच्या उमेदवाराला मिळालेल्या आठ मतांशी छेडछाड केली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. सुप्रीम कोर्टने निवडणूक…

Read More

सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नाही; शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल

नवी दिल्ली,दि.२०( वास्तव पोस्ट न्यूज )- शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारने रविवारी चौथ्या फेरीत शेतकऱ्यांना काही पिकांवर एमएसपी देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र सरकारचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला असुन आपली भविष्यातील रणनीती स्पष्ट केली. आम्ही शेतकरी संघटनांसोबत बैठक घेऊन सरकारच्या प्रस्तावावर चर्चा केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या प्रस्तावात काहीही तथ्य नाही. शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले, आमचे…

Read More

भारतीय विमान कंपन्यांनी प्रवाशांचे सामान १० ते ३० मिनिटांत त्यांच्यापर्यंत पोहोचवावे ; नागरी उड्डयन मंत्रालयाचे आदेश

भारतातील काही प्रमुख विमान कंपन्यांना विमानाचे इंजिन बंद झाल्यानंतर प्रवाशांचे सामान १० ते ३० मिनिटांत त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी विमान कंपन्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. दरम्यान विमानतळांवर उशीरा सामान वितरणाची समस्या कायम आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ने एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगो सारख्या वाहकांसह सात…

Read More

खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्ली येथे अपघात ; गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिकचे शिंदे गटाचे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर ही दुर्घटना घडली. या अपघातात हेमंत गोडसे यांना विशेष दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हेमंत गोडसे हे संसदेतील शिवजयंती उत्सव आटोपून ते…

Read More

‘यूपीए’ सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली – पंतप्रधान मोदी ;

नवी दिल्ली,दि.१७( वास्तव पोस्ट न्यूज )– पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना, हरियाणामधील रेवाडी येथील जाहीर कार्यक्रमात, काँग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकारवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मोदींनी केला. ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवत आहे’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंजाब व हरियाणातील शेतकरी किमान आधारभूत किमती संदर्भात कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत असून त्यासंदर्भात मोदींनी…

Read More
error: Content is protected !!