
जळगाव सामाजिक न्याय विभाग कार्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
महानगरासाठी वसतीगृहांची संख्या वाढविण्याचे निर्देश जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसतीगृहांसाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, नव्या वसतीगृहांची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले. नियोजन भवन,…