Home » Archives for जानेवारी 2026

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विधिमंडळ गटाने आज दुपारी २ वाजता बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील लोक भवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी हॉलमध्ये “अजित दादा अमर रहें”…

Read More

शांत संयमाचा विजय — प्रविण निकम यांची संघर्षगाथा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शांत, संयमी, कायम हसतमुख आणि पहिल्याच भेटीत मन जिंकणारा चेहरा प्रविण निकम. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली आहे गरिबीची जळजळीत झळ, कष्टांची राख, आणि स्वप्नांवर अढळ विश्वास असलेली संघर्षगाथा. गरिबी म्हणजे केवळ पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाची परीक्षा असते. प्रविणने ती परीक्षा कधीच चुकवली नाही.ज्या दिवसांत इतर जण…

Read More

जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी, तक्रारी (समस्या) घेऊन त्यांच्या दरबारी जात होते व जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित…

Read More

जीवाचे रान करणारा माणूस हरवला : अशोक जैन

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं…

Read More

ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दि. २८ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, ही घटना केवळ अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता वर्तवली असून राजकीय नेत्यांनी…

Read More

प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेचा आदर्श : जिल्हाधिकारी वाहनचालक सचिन मोहिते

शासन यंत्रणेच्या यशस्वी कार्यामागे केवळ निर्णय घेणारे अधिकारीच नव्हे, तर त्या निर्णयांची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी अहोरात्र योगदान देणारे कर्मचारीही तितकेच महत्त्वाचे असतात. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वाहनचालक सचिन मोहिते हे अशाच निःस्वार्थ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवकांचे उत्तम उदाहरण आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनचालक म्हणून जबाबदारी पार पाडताना वेळेचे काटेकोर पालन, वाहनाची स्वच्छता व सुरक्षितता, प्रवासादरम्यान संयमित…

Read More

धक्कादायक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजता मुंबईहून उड्डाण करणारे हे छोटे विमान ४५ मिनिटांनी लँडिंगच्या प्रयत्नात बारामती…

Read More

पिडीत, शोषित, वंचित महिलांच्या न्यायासाठी उभी राहिलेली अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल — भारती कुमावत

भारती ज्ञानेश्वर कुमावत (विधी तज्ञ कौन्सिलरतथा जेष्ठ समाजसेविका ) समाजाच्या तळागाळात आजही अनेक पिडीत, शोषित व वंचित महिला आपल्या वेदना मनातच दडवून जगत आहेत. अन्याय सहन करताना त्यांचा आवाज दडपला जातो, हक्क हिरावले जातात आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार केवळ कागदापुरते उरतात. अशा अंधारलेल्या आयुष्यात न्यायाची, हक्कांची आणि अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे नाव म्हणजे —…

Read More

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग : मंत्री नारायन सिंह कुशवाह

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, एकमेकांना सहकार्य करणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून झाली. स्काऊट गाईड प्रार्थना, सर्व धर्म समभाव…

Read More

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार…

Read More

“विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विश्वासू रखवालदार”

जळगाव कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा विभाग संचालक योगेश पाटील विद्यार्थ्यांचे आयुष्य एका निकालावर वळण घेत असते. त्या निकालामागे असते अनेकांचे श्रम, पण त्या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असतो — परीक्षा विभाग. आणि त्या विभागाचे नेतृत्व जर प्रामाणिक, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हाती असेल, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आपोआप विश्वासात बदलते. जळगाव येथील कवयित्री…

Read More
error: Content is protected !!