महामार्गावरील उंचसखल रस्त्याची खरडपट्टी देत आहे लोकांच्या मृत्यूची घंटा…!
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडूजीचे काम सध्या बाराही महिने सुरु असते, याचे कारण म्हणजे कामाची असलेली गुणवत्ता होय. रस्त्याच्या कामात उपयोगी येणारे यांची विविध प्रकारची अवाढव्य वाहने ही रस्त्याच्या कामापेक्षा रस्त्याच्या दूतर्फा कुठेतरी उभी केलेली दिसून येतात. महामार्गावर रिंगरोड तसेच भास्कर मार्केटकडून बहिणाबाई उद्यान मार्गे अग्रवाल हॉस्पिटलकडे येतांना असलेल्या…
