Home » Archives for 2025-09-08

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

रक्तदान शिबिराप्रसंगी रेडक्रॉसच्या चेअरमन मंगला ठोंबरे, ब्लड बँकेचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ व्हाईस प्रसिडेंट (पर्सेनल) सी.एस.नाईक व इतर सहकारी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ४४५ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जळगाव शहरातील सेवाभावी संस्थांमध्ये…

Read More

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णंसंधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा  सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २३ वर्षांखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करून स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्यस्तरावर…

Read More

‘कर्म सारी दुनियां का हिसाब रखता है : प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा.

      || आत्मोत्कर्ष वाणी ||‘कर्म ना कागज रखता है, ना किताब रखता है, पर सारी दुनियां का हिसाब रखता है।’ कर्म कुणीही असो, कुणालाच सोडत नाही. या भौतिक जगात जगणारे सर्व भूतकाळाचा नव्हे तर फक्त वर्तमानाचाच विचार करत असतात. ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी हाताची मुठ बंद असते, मृत्यू होतो त्यावेळी दोन्हीही हात रिते असतात, खुले…

Read More

केळी व्यापाराबाबत जळगाव व बुरहानपूर प्रशासनाची संयुक्त बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज बुरहानपूर (म.प्र.) चे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केळी व्यापाराच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. ■ लिलावात पारदर्शकताबुरहानपूर प्रशासनाने आश्वासन दिले आहे की येत्या काही दिवसांत केळीचा लिलाव YouTube वर थेट प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच सर्व APMC मंडळांना ही पद्धत स्वीकारण्याची विनंती करण्यात…

Read More

जिल्ह्यात ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ उत्साहात सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाकांक्षी ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ सुरुवात उत्साहात झाली. जिल्हा नियोजन सभागृहात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अभियानाचे नुकतेच उद्घाटन झाले. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाशी…

Read More
error: Content is protected !!