Home » Archives for 2025-09-07

‘चारित्र्यशील होण्यासाठी आचरण बदला!’ – प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.

                  ।। आत्मोत्कर्ष वाणी ।।प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या चारित्र्याचा प्रभाव पडत असतो. त्याच्या वर्तनातून शील, कुळ दिसते. आपल्या मनात काही आणि आचरणात काही दुसरेच असेल तर ते चारित्र्यशील आचरण नाही. सदव्यवहार करताना शत्रुबद्दल सुद्धा मनात कपट ठेऊ नये, बोलण्या-वागण्यात शालिनता ठेवली पाहिजे, दुसऱ्यांविषयीचे मनात विचार आणि प्रत्यक्ष व्यवहार यात एकरुपता असावी. व्यक्तीपासून विचार, विचारातून मानसिकता आणि…

Read More

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक हजार रोपांचे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.  मंडळातर्फे  रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणपतीची सजीव प्रतीकृती देखावा म्हणून सादर करण्यात आली होती. वृक्षसंवर्धनासह पर्यावरणाचा संदेश यातून दिला गेला. अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनाच्या दिवशी एका परिवारास…

Read More
error: Content is protected !!