Home » Archives for 2025-08-24

‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येत उमटले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त…

Read More

आत्मचिंतनासह चांगूलपणाला वंदन करा!’ – प. पू. डॉ. सुप्रभाजी म. सा.

।। आत्मोत्कर्ष वाणी ।। ज्याप्रमाणे एखादा उत्सवामध्ये मनुष्याच्या बाह्यभाग रंगतो, त्याप्रमाणे अध्यात्मिक पर्व म्हणजे पर्यषुण पर्व होय. यामध्ये मनुष्याचा आत्मचिंतनातून मोक्षचा मार्ग मिळत असतो. त्यासाठी ‘पर्व’ व ‘त्योहार-उत्सव’ याचा शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पर्व म्हणजे पवित्रता तर त्योहार म्हणजे दिवाळी, होळी यासह अन्य उत्सव. आवश्यक सुत्रानुसार सामाईक, चोवीसत्व आणि वंदन करावे. चांगल्या गुणांना वंदन…

Read More

अटल अमृत योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठा योजनेचा नवा अध्याय

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथे,  छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी व २६ द.ल.ली. क्षमता असणार्‍या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन संपन्न झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात २०५० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी रु. १८०० कोटींच्या…

Read More

बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे लोक पुरस्कार – किरण डोंगरदिवे

कवयित्री बहिणाबाई चौधरींची जयंती बहिणाई स्मृति संग्रहालयात साजरी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू…’ या बहिणाईंच्या काव्यपंक्ती आजच्या समाजाला जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान सांगून जाते. साधारणत: शंभर वर्षापूर्वी साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी जो विचार समाजा पुढे ठेवला त्यातून आजची पिढी घडत आहे. अध्यात्मासह विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…

Read More
error: Content is protected !!