पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
पात्र कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण देण्याची जबाबदारी बँकांची : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांचे पीक १०० टक्के उद्ध्वस्त झाले असून, विमा कंपन्यांनी डबल सर्व्हेच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये,” असा स्पष्ट इशारा राज्याचे पाणीपुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. दरम्यान, “हंगामात नुकसान होऊनही एखादा पात्र कर्जदार…
