‘फाली-२०२५’ च्या पहिल्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये जळगाव, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीनीचा वापर होतं आहे त्यामुळे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. यासोबतच हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. यावर भविष्यातील शेतीकरण्याची पद्धत बदलावी लागेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी पाण्यात व हवामानातील बदल स्विकारेल अशी बि-बियाणे, टिश्यूकल्चरची व्हायरस फ्री रोपांची…
