आता तालुकास्तरावरच होणार तक्रारींचा निपटारा ; महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : 1वर्षानुवर्ष असलेल्या त्याच त्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या संबंधित असलेल्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयाना नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाला यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुक्यात स्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात…
