पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून, जल संवर्धन करणे काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील
मुक्ती फाउंडेशनच्या जल जागृती पत्रकाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन पाळधी ( वास्तव पोस्ट ) : पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून आपण सर्वांनी मिळून जल संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मत जागतिक जल दिनानिमित्त सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे विशेष जल जागृती अभियान पत्रक प्रकाशन करताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता…
