३१ महिला बचत गटांनी १०० टक्के करवसुली दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्त्रियांनी केवळ घरापुरत्या न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी.” स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनावे! ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्याचा पुनर्वापर होऊन…
