टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवत आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले
दुबई ( वास्तव पोस्ट ) : येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चार गडी राखत दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. आजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. डॅरिल मिशेल…
