काव्य रत्नावली चौकात ज्वलंत विषयांवर विविध पथनाट्ये सादर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सायंकाळी पाच वाजता, ‘कायदेविषयक जागरूकता’ या संकल्पनेतून एस.एस. मणियार विधी महाविद्यालय जळगाव, रोटरी क्लब जळगाव आणि विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा’ तसेच ‘कौटुंबिक हिंसाचार’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ इत्यादी या ज्वलंत विषयांवर आधारित विविध पथनाट्ये सादर करण्यात आलीत. यावेळी सय्यद, सचिव विधी सेवा…

Read More

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूल च्या खेळाडूंनी फाईट ९ गोल्ड,५ सिल्व्हर, ३ कांस्य, पुमसे मध्ये मुलं-मुली मिळून पहिला क्रमांक प्राप्त करत ४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश…

Read More

सोहम योग अँड नॅचरोपॅथी द्वारा सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यान संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा करण्यात आले होते. या निमित्ताने सूर्य उपासनेचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने सामूहिक सूर्यनमस्कार साधना आणि व्याख्यानाचे आयोजन मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सोहम योग विभागात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित योगसाधक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार…

Read More

२०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून जळगाव जिल्ह्यासाठी विकासाच्या नव्या संधी मिळू शकतात !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच २०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि रोजगार वाढीस चालना देणारा असून, जळगाव जिल्ह्यातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देणारा आहे.  ■ कृषी व ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय • प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना:जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी…

Read More

वानखेडे मैदानावर अभिषेक शर्माची वादळी खेळी ; भारताचा सलग १७ वा मालिका विजय !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ५ व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळविला. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि ५ व्या T20I सामन्यात भारताने इंग्लंडचा वाईट रीतीने पराभव करून मोठी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी…

Read More

महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारत विश्वविजेता

मलेशिया ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ८२ धावांत गारद झाला….

Read More

मंत्रालय प्रवेशासाठी फेशियल रिकॉग्नीनेशन यंत्रणा ; सुरक्षिततेमध्ये वाढ तसेच कामात पारदर्शकता येणार !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे…

Read More

महानुभाव पंथीयांची ५०० वर्षांची परंपरा असलेले ‘श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर’ कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हदगाव, नांदेड येथील श्रीकृष्णदेव उखळाई मंदिराचा नवपर्व व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उखळाईमायचे दर्शन घेऊन विडाअवसर केले, तसेच श्रीकृष्ण मूर्तीचे अनावरण केले. जिथे सर्वांची मनोकामना पूर्ण होते, गरिबांना आधार मिळतो आणि दुःखितांच्या वेदनांवर…

Read More

ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘परंपरा- संस्कृती से समृध्दी की ओर’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक सोहळ्याच्या पहिल्या दिवशी नर्सरी ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्यांनी रेट्रो टू मेट्रो या संकल्पने अंतर्गत विविध कलाविष्कार सादर केले. त्यामध्ये राजेश…

Read More

शाळा भेटी अंतर्गत शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः घेतली कवायत !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे दर्जेदार शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शासनाने शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व अधिकाऱ्यांना शाळा भेटी सक्तीच्या करण्यात आलेल्या असून सर्व अधिकारी नियमित शाळा भेटी करत आहेत. प्रत्येक शनिवारी शिक्षण आयुक्तांपासून तर थेट केंद्रप्रमुखांपर्यंत प्रत्येक…

Read More

योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या योग विषयक ग्रंथाचे प्रकाशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांच्या योगविषयक ग्रंथाचे मान्यवरांच्या  उपस्थितीत प्रकाशन झाले. डॉ. देवानंद सोनार यांनी लिहिलेल्या ‘हठप्रदीपिका : योगांग परिचय प्रचलित विधींसह’ या ग्रंथामध्ये स्वामी स्वात्माराम यांनी संस्कृत भाषेमधून श्लोकबद्ध केलेल्या हठप्रदीपिका या ग्रंथाचे प्रचलित विधिंसह वर्णन केलेले आहे….

Read More

शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम : पालकमंत्री पाटील

कासोदा उपबाजार समितीत ५० लाखांच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न धरणगाव ( वास्तवपोस्ट ) : “शेतकऱ्यांना आधुनिक आणि उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या सोयीसाठी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे. कासोदा उपबाजाराचा काँक्रिटीकरणामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सोईचे होणार असून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.” शेतकऱ्यांच्या सुविधा हाच सरकारचा प्राधान्यक्रम…

Read More

आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी संघर्ष करा : जतीन मेढे

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : एका वर्गातून पुढच्या वर्गात जाणे म्हणजे शिक्षण नाही तर ज्ञान मिळवणे व त्या ज्ञानाचा प्रत्यक्षपणे दैनंदिन जीवनात वापर करणे याला शिक्षण म्हटले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील धड्यांचा परीक्षेपुरता अभ्यास न करता जीवनात देखील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. संकटाला घाबरू नका, नीतिमत्ता व प्रामाणिकपणा सोडू नका. दुसऱ्यांच्या भावना जपून घेतल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी…

Read More
error: Content is protected !!