किलबिल बालक मंदिर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित जळगाव किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये आज दि १८ मंगळवार रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी…

Read More

नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाच्या परिवर्तनाची नवी दिशा डॉ. अनिल झोपे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण २०२० मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…

Read More

छ्त्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त “जय शिवराय-जय भारत” पदयात्रा आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांचे सूचनेनुसार शिव जयंती निमित्त “जय शिवराय-जय भारत” पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र जळगाव, मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार) आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित…

Read More

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे १६ वर्ष वयोगटातील ३५ व्या राज्यस्तरीय किशोर किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. किशोर गटाची स्पर्धा स्व.ॲड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या मैदानावर तर किशोरी गटाची स्पर्धा आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. किशोर गटात २८ तर किशोरी गटात १२ संघ,…

Read More

गावाच्या विकासासाठी सदैव तुमच्या सोबत : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा बांभोरी येथे ग्रामस्थांकडून सत्कार धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : बांभोरी “आज तुम्ही जो सत्कार केला तो केवळ एक सन्मान नसून तुमच्या प्रेमाची व विश्वासाची पोचपावती आहे. हा विश्वास आणि तुमचं प्रेम हेच माझं खरं पाठबळ आहे, हीच माझी खरी श्रीमंती आहे. ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केले असून त्याचे…

Read More

केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मातोश्री आनंदाश्रमाला भेट

जळगाव ( वास्तवपोस्ट ) : आज दि. १४फेब्रुवारी २०२५ चे मातृ पितृ पूजन दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागाच्या   विद्यार्थ्यांनी मातोश्री आनंदाश्रमाला भेट दिली. या भेटीदरम्यान जवळपास ६० ते ७० विदयार्थी उपस्थित होते. या भेटीचा मुख्य उद्देश तेथील वृद्धांचे आशीर्वाद घेणे व त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे. या भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांनी…

Read More

चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघर शाळेस कॉम्प्युटर भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब जळगाव च्या ई-लर्निंग ऑनगोइंग प्रोजेक्ट अंतर्गत गरजू व उत्तम काम करणाऱ्या संस्थांना कॉम्प्युटर भेट देण्यात येतात. काल समता नगर येथील वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी संचलित आनंदघर या शाळेसाठी स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अंदाजे ३५० विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी रोटरी क्लबच्या माध्यमातून या शाळेस कॉम्प्यूटर…

Read More

संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहर परदेशी धोबी समाज मंडळ यांचेवतीने समाज शिरोमणी संत गाडगेबाबा यांच्या नवीन पुतळ्याचा आगमन सोहळा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला उपनगरातील कालिंका माता मंदिर येथे माजी महापौर शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, पियूष कोल्हे, संदिप सोनवणे, हेमराज परदेशी, अमर परदेशी यांनी सात फूट उंचीच्या संत गाडगेबाबा…

Read More

गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले असून, त्यामुळे ग्रामस्थांनां शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी तातडीने दखल घेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती जाणून घेवून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भूजल विभागाने…

Read More

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत झालेल्या १८ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : शनिवार दि.१५ रोजी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरी आणि मृत्यूंमागील कारण रेल्वे प्रशासनाचे निष्काळजीपणा असल्याचे आढळून आले आहे. रात्री ८ वाजल्यापासून रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढतच गेली, परंतु रेल्वेने त्यांना हाताळण्यासाठी वेळेवर कोणतीही पावले उचलली नाहीत. एवढेच नाही तर…

Read More

ई पिक पाहणीत उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सुरेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या वर्षांत महसूल प्रशासना अंतर्गत जळगाव तालुक्यातील म्हसावद मंडळ मध्ये मौजे कुऱ्हाडदे गावात डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई पिक पाहणी) या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज दि.१५ शनिवार रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पोलीस पाटील…

Read More

१०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी प्रभावी उपाययोजना ठरवण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील योजनांची सद्यस्थिती आणि आगामी कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करून शासनाच्या योजना…

Read More

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : संत रविदास महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पोचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन काहूरखेडा ता. भुसावळ येथील राधाकृष्ण संत शिरोमणी गुरु रविदास मंदिर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे आमदार चंद्रकांत पाटील, दिपनगर…

Read More

भारताची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर : परीक्षित बऱ्हाटे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहेत, या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांसोबतच विद्यार्थी व पालकांनी देखील समजून घेतले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण हे एकविसाव्या शतकातील नव्या युगाला सामोरे जाणारे शिक्षण आहे हे धोरण यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून भारताची सुजान व सुशिक्षित पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर…

Read More

शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे यशस्वी पाऊल भविष्याच्या दिशेने : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या…

Read More
error: Content is protected !!