Home » Archives for 2025-01-29

अमळनेर येथे जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाचे आयोजन

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आरखड्यांतर्गत अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे तक्रार निवारण दिन नुकताच आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत २०५ अर्जांपैकी ११९ अर्ज निकाली काढण्यात आले. जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला १०० दिवसांचा कृती आराखडा दिला असून या अंतर्गत सात…

Read More

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन आयोजित ‘बंदे में है दम’ संगीतमय मैफिलीतुन महात्मा गांधीजींना अभिवादन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’ हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आले. महात्मा गांधी अनेक समज गैरसमज, अनेक माहीत नसलेल्या…

Read More

दूध व्यवसायात बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध : मंत्री अतुल सावे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या…

Read More

शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी वर आधार नोंदणी नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज करता येणार !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करून ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिष्यवृत्ती/फ्रीशीपकरिता ३१ जानेवारी पर्यंतच्या मुदतीत ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांक अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत…

Read More

प्रा.उमेश ठाकरे यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी प्राध्यापक उमेश ठाकरे स्वामी विवेकानंद विद्यालय (स्वायत्त्य) जळगाव यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. ठाकरे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व, भौगोलिक माहिती त्याचबरोबर सूर्याचे भासमान भ्रमण इत्यादी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी होते. त्यांनी भूगोलाचा इतर विषयाशी कसा…

Read More

‘आत्मनिर्भर युवती अभियान’ कार्यशाळेत तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : दि.२२ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगांव येथे आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील युवतींना योगासन, प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले व विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ.विजेता सिंग प्राध्यापक मणियार विधी महाविद्यालय जळगांव यांनी…

Read More

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन 

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीन्वये दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्णाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,…

Read More

नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे.  न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More
error: Content is protected !!