पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत ; तब्बल ३६ वर्षांनी न्यूझिलंडने भारतात कसोटी सामना जिंकला !
बंगळुरु ( वास्तव पोस्ट ) : न्यूझीलंडने क्रिकेट संघाने भारत दौऱ्यातील ३ कसोटी सामन्याच्या मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात बंगळुरुतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे माफक आव्हान दिले होते. न्यूझीलंडने हे आव्हान २७.४ षटकांमध्ये २ विकेट्स…
