नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपवर बैठक होणार नाही : ठाकरे गटाची भूमिका !
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा वाद झाला असल्याची बातमी समोर येत आहे. विदर्भातील जागांच्या वाटपावरून हा वाद निर्माण झाला. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद इतका तीव्र झाला की, ठाकरे गटाने नाना पटोले असतील तर बैठक होणार नाही, अशी भूमिका घेतली. या वादावर…
